▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.12

1. पहिल्या पंचवार्षिक योजनेत —— ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.

  1.  व्यापार
  2.  शेती
  3.  औद्योगिकरण
  4.  गुंतवणूक

उत्तर : शेती


2. धवलक्रांति —– शी संबंधित आहे.

  1.  शेती व्यवसाय
  2.  मत्स्य व्यवसाय
  3.  दुग्ध व्यवसाय
  4.  कुकुटपालन व्यवसाय

उत्तर : दुग्ध व्यवसाय


3. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?

  1.  महाबळेश्वर
  2.  पंचगणी
  3.  लोणावळा
  4.  आंबोली

उत्तर : आंबोली


4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

  1.  तहसीलदार
  2.  उपजिल्हाधिकारी
  3.  जिल्हाधिकारी
  4.  महसूल आयुक्त

उत्तर : महसूल आयुक्त


5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?

  1.  पीटर सविड्लर
  2.  अलेक्झांडर ग्रीशुक
  3.  व्हॅसिली इव्हानचूक
  4.  विश्वनाथ आनंद

उत्तर : पीटर सविड्लर


6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?

  1.  सौदी अरेबिया
  2.  अफगाणिस्तान
  3.  लिबिया
  4.  इराक

उत्तर : लिबिया


7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार —— वर्गापर्यंतच्या मुलांना ‘मोफत व सक्तीचे शिक्षण’ देण्यात येणार आहे.

  1.  दहावी
  2.  आठवी
  3.  बारावी
  4.  स्नातकीय

उत्तर : दहावी


8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

  1.  गगन नारंग
  2.  रामपाल
  3.  राजेंद्र सिंह
  4.  जहीरखान

उत्तर : जहीरखान


9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

  1.  ब्रिटन
  2.  रशिया
  3.  भारत
  4.  दक्षिण आफ्रिका

उत्तर : ब्रिटन


10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

  1.  हल्दिया
  2.  न्हावा-शेवा
  3.  कांडला
  4.  मार्मागोवा

उत्तर : न्हावा-शेवा


11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय —– येथे आहे.

  1.  जिनिव्हा
  2.  पॅरिस
  3.  न्यूयॉर्क
  4.  रोम

उत्तर : जिनिव्हा


12. —— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

  1.  महाड
  2.  औरंगाबाद
  3.  नाशिक
  4.  मुंबई

उत्तर : नाशिक


13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) —– तासांनी पुढे आहे.

  1.  अडीच
  2.  तीन
  3.  साडे चार
  4.  साडे पाच

उत्तर : साडे पाच


14. —— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात.

  1.  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
  2.  लोकहितवादी
  3.  महात्मा फुले
  4.  न्या. महादेव गोविंद रानडे

उत्तर : महात्मा फुले


15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

  1.  द्राक्ष
  2.  मका
  3.  उस
  4.  डिझेल

उत्तर : उस


16. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

  1.  नीळ
  2.  भात फक्त
  3.  गहू फक्त
  4.  भात व गहू

उत्तर : भात व गहू


17. ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

  1.  जगन्नाथ शंकर सेठ
  2.  बाळशास्त्री जांभेकर
  3.  भाऊ दाजी लाड
  4.  छत्रपती शाहू महाराज

उत्तर : बाळशास्त्री जांभेकर


18. पर्वतीय वार्‍यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

  1.  अमेरिका आणि मेक्सिको
  2.  अमेरिका आणि कॅनडा
  3.  ब्राझिल आणि अर्जेटीना
  4.  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

उत्तर : अमेरिका आणि कॅनडा


19. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

  1.  ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
  2.  अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
  3.  या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
  4.  वरील कोणतीही नाही

उत्तर : वरील कोणतीही नाही


20. —–% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

  1.  79
  2.  59
  3.  49
  4.  39

उत्तर : 49

No comments:

Post a Comment

Post Top Ad