▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.5

1. ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे’ (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते?

  1.  एस.ए. डांगे
  2.  एस.एम. जोशी
  3.  एम.एन. रॉय
  4.  लाला लजपत राय

उत्तर : लाला लजपत राय


2. ‘नेटीव्ह फिमेल स्कूलची’ स्थापना कोणी केली होती?

  1.  ज्योतिबा फुले
  2.  विठ्ठल शिंदे
  3.  भाऊराव पाटील
  4.  यशवंतराव चव्हाण

उत्तर : ज्योतिबा फुले


3. ‘आत्मीय सभा’ कोठे स्थापन करण्यात आली होती?

  1.  मद्रास
  2.  दिल्ली
  3.  मुंबई
  4.  कलकत्ता

उत्तर : मुंबई


4. ‘इंडिया हाऊस’ ची स्थापना कोणी केली?

  1.  वि.दा. सावरकर
  2.  लाल हरद्याल
  3.  श्यामजी वर्मा
  4.  खुदिराम बोस

उत्तर : श्यामजी वर्मा


5. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?

  1.  बुद्धिप्रामाण्यवाद
  2.  व्यक्ति स्वातंत्र्य
  3.  समाज सुधारणेचा आग्रह
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


6. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?

  1.  एलफीन्स्टन
  2.  एस.एन.डी.टी.
  3.  फर्ग्युसन
  4.  विलिंग्टन

उत्तर : फर्ग्युसन


7. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

  1.  शेतकर्‍यांचा आसूड
  2.  सार्वजनिक सत्यधर्म
  3.  ब्राम्हनांचे कसब
  4.  इशारा

उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म


8. इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?

  1.  वाय.बी. चव्हाण
  2.  मोरारजी देसाई
  3.  विठ्ठलभाई पटेल
  4.  वल्लभभाई पटेल

उत्तर : विठ्ठलभाई पटेल


9. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?

  1.  इ.स. 1887
  2.  इ.स. 1888
  3.  इ.स. 1889
  4.  इ.स. 1990

उत्तर : इ.स. 1888


10. विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले?

  1.  पंडिता रमाबाई
  2.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  3.  पेरियार रामस्वामी  
  4.  सावित्रीबाई फुले

उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे


11. ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?

  1.  दिनबंधु
  2.  सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
  3.  समता संघ
  4.  बहिष्कृत हितकारिणी सभा

उत्तर : बहिष्कृत हितकारिणी सभा


12. ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली होती?

  1.  वि.रा. शिंदे
  2.  राजर्षी शाहू महाराज
  3.  डॉ.बी.आर. आंबेडकर
  4.  महात्मा फुले

उत्तर : डॉ.बी.आर. आंबेडकर


13. ‘अलंकार मीमांसा’ नावाचा लेख कोणी लिहिला?

  1.  विष्णुशास्त्री चिपळूणकर
  2.  न्या.रानडे
  3.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  4.  गोपाळ गणेश आगरकर

उत्तर : गोपाळ गणेश आगरकर


14. इ.स. 1885-1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले?

  1.  राजकोट
  2.  बडोदा
  3.  धारवाड
  4.  लंडन

उत्तर : राजकोट


15. ‘समता संघा’ची स्थापना कोणी केली?

  1.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  2.  डॉ. आंबेडकर
  3.  महात्मा फुले
  4.  न्या.रानडे

उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे


16. ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली?

  1.  18 ऑगस्ट 1901
  2.  18 ऑगस्ट 1904
  3.  18 ऑगस्ट 1905
  4.  यापैकी नाही

उत्तर : 18 ऑगस्ट 1901


17. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

  1.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  2.  पंडित रमाबाई
  3.  गोपाळ गणेश आगरकर
  4.  महात्मा ज्योतिबा फुले

उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले


18. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले?

  1.  पद्मश्री
  2.  पद्मविभूषण
  3.  सामज रत्न
  4.  भारतरत्न

उत्तर : भारतरत्न


19. ‘बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय’ ही व्याख्या कोणी केली?

  1.  महात्मा गांधी
  2.  महात्मा फुले
  3.  सावरकर
  4.  आंबेडकर

उत्तर : आंबेडकर


20. दुसर्‍या पांचवार्षिक योजनेत ——- ला अग्रक्रम देण्यात आला.

  1.  शेतीव्यवसाय
  2.  पौलाद उद्योग
  3.  सामाजिक न्याय
  4.  जलसिंचन

उत्तर : पौलाद उद्योग

No comments:

Post a Comment

Post Top Ad