▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.17

1. पंचशील हा करार भारताने —– बरोबर केला होता.

  1.  इंग्लंड
  2.  चीन
  3.  पाकिस्तान  
  4.  फ्रान्स

उत्तर : चीन


 

2. राज्यसभेची एकूण सभासद संख्या —– इतकी आहे.

  1.  500
  2.  238
  3.  250
  4.  547

उत्तर : 250


3. भारतीय राज्यघटनेच्या कलम —– अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.

  1.  356
  2.  360
  3.  352
  4.  354

उत्तर : 352


4. लोकसभेची सभासद संख्या —– इतकी आहे.

  1.  587
  2.  547
  3.  537
  4.  500

उत्तर : 547


5. भारताचा राष्ट्रपती —– असतो.

  1.  प्रत्यक्ष निवडलेला
  2.  अप्रत्यक्षपणे निवडलेला
  3.  वारसा तत्वाने निवडलेला
  4.  नेमलेला

उत्तर : अप्रत्यक्षपणे निवडलेला


6. ग्रामपंचायतीचा सभासद कोणत्या पद्धतीने निवडला जातो?

  1.  हात उंचावून
  2.  गुप्त मतदान पद्धतीने
  3.  वरील दोन्ही पद्धतीने
  4.  वरील कोणत्याही पद्धतीने नाही

उत्तर : गुप्त मतदान पद्धतीने


7. प्रशासकीय सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘लखीना पॅटर्न’ चा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला?

  1.  नाशिक
  2.  पुणे
  3.  औरंगाबाद
  4.  अहमदनगर

उत्तर : अहमदनगर


8. महाराष्ट्रात पंचायत पद्धती —— स्तरीय आहे.

  1.  दोन
  2.  तीन
  3.  चार
  4.  पाच

उत्तर : तीन


9. खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?

  1.  पोलिस पाटील
  2.  ग्रामसेवक
  3.  तलाठी
  4.  सरपंच

उत्तर : पोलिस पाटील


10. ‘नाबार्ड’ प्रत्यक्षपणे —— ला पतपुरवठा करते.

  1.  राज्य सहकारी बँक
  2.  व्यापारी बँक
  3.  कृषि बँक
  4.  प्राथमिक पतपुरवठा संस्था

उत्तर : राज्य सहकारी बँक


11. राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना —— या वर्षी झाली.

  1.  1951
  2.  1952
  3.  1956
  4.  1950

उत्तर : 1952


12. कोरकू ही अनुसूचीत जमात —– मध्ये रहाते.

  1.  कोकण
  2.  मेळघाट
  3.  ताडोबा
  4.  सहयाद्री

उत्तर : मेळघाट


13. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सर्वात मोठी नदी आहे?

  1.  गोदावरी
  2.  कृष्णा
  3.  वैनगंगा
  4.  वर्धा

उत्तर : गोदावरी


14. कोणत्या प्रकारची वीज पारस येथे निर्माण केली जाते?

  1.  जल विद्युत
  2.  अणु विद्युत
  3.  औष्णिक विद्युत
  4.  यापैकी कोणतीही नाही

उत्तर : औष्णिक विद्युत


15. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता एक विभाग संत्राविभाग म्हणून ओळखला जातो?

  1.  मराठवाडा
  2.  कोकण
  3.  पुणे
  4.  नागपूर  

उत्तर : नागपूर 


16. खालीलपैकी कोणता जिल्हा ‘तलावांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?

  1.  गडचिरोली
  2.  भंडारा
  3.  चंद्रपूर
  4.  वर्धा

उत्तर : भंडारा


17. ‘ध्रुव अनुभट्टी’ कोणत्या ठिकाणी आहे?

  1.  नरोरा
  2.  मद्रास
  3.  कोटा
  4.  मुंबई

उत्तर : मुंबई


18. पृथ्वी आपल्या आसाभोवती —– फिरते.

  1.  पूर्वेकडून पश्चिमेकडे
  2.  दक्षिणेकडून उत्तरेकडे
  3.  उत्तरे कडून दक्षिणेकडे
  4.  पश्चिमेकडून पूर्वेकडे

उत्तर : पश्चिमेकडून पूर्वेकडे


19. ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा —– वर्षाचा असतो.

  1.  2 वर्ष
  2.  3 वर्ष
  3.  5 वर्ष
  4.  6 वर्ष

उत्तर : 5 वर्ष


20. भारताला —– किलोमीटर लांबीची भू सीमा लाभली आहे.

  1.  10475
  2.  15200
  3.  16720
  4.  21105 

उत्तर : 15200

No comments:

Post a Comment

Post Top Ad