▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.14

1. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन —– केले आहे.

  1.  संघराज्य
  2.  विधानमंडळ
  3.  राज्यांचा संघ
  4.  विधान परिषद

उत्तर : राज्यांचा संघ


2. कोलकाता उच्चन्यायालयाचे अधिकार क्षेत्र —— या संघराज्य क्षेत्रात विस्थारित केलेले आहे.

  1.  दिल्ली
  2.  अंदमान-निकोबार बेटे
  3.  पौंडेचेरी
  4.  दीव व दमण

उत्तर : अंदमान-निकोबार बेटे


3. ग्रामपंचायतीचा पंचांची निवडणूक —– पद्धतीने होते.

  1.  प्रत्यक्ष मतदान
  2.  अप्रत्यक्ष मतदान
  3.  प्रौढ मतदान
  4.  प्रौढ पुरुष मतदान

उत्तर : प्रौढ मतदान


4. गोगलगाय —– या संघात मोडते.

  1.  मोलुस्का
  2.  आर्थोपोडा
  3.  इकायनोडमार्ट
  4.  नेमॅटोडा

उत्तर : मोलुस्का


5. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.

  1.  एकेरी बंध
  2.  दुहेरी बंध
  3.  तिहेरी बंध
  4.  यापैकी एकही नाही

उत्तर : एकेरी बंध


6. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

  1.  शुक्र
  2.  बुध
  3.  मंगळ
  4.  पृथ्वी

उत्तर : बुध


7. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1.  मुल्क राज आनंद
  2.  शोभा डे
  3.  अरुंधती राय
  4.  खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे


8. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

  1.  सिंधुदुर्ग
  2.  ठाणे
  3.  रत्नागिरी
  4.  रायगड

उत्तर : ठाणे


9. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

  1.  मुंबई
  2.  बंगलोर
  3.  कानपूर
  4.  हैदराबाद

उत्तर : बंगलोर


10. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात?

  1.  01
  2.  02
  3.  03
  4.  यापैकी एकही नाही

उत्तर : यापैकी एकही नाही


11. भारतातील संसदीय व्यवस्थेचा —— हा केंद्रबिंदु आहे.

  1.  मुख्यमंत्री
  2.  महाधीवक्ता
  3.  पंतप्रधान
  4.  महान्यायवादी

उत्तर : पंतप्रधान


12. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

  1.  9800 J
  2.  980 J
  3.  98 J
  4.  9.8 J  

उत्तर : 980 J


13. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

  1.  राजा राममोहन रॉय
  2.  केशव चंद्र सेन
  3.  देवेंद्रनाथ टागोर
  4.  ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


14. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

  1.  डॉ. बी.आर. आंबेडकर
  2.  वि.रा. शिंदे
  3.  महात्मा जोतिबा फुले
  4.  भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

  1.  अॅथलेटिक्स
  2.  कुस्ती
  3.  क्रिकेट
  4.  स्विमींग

उत्तर : अॅथलेटिक्स


16. कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

  1.  हत्ती
  2.  वाघ
  3.  सिंह
  4.  हरिण

उत्तर : हत्ती


17. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने वयाची —— वर्षे पूर्ण केलेली असावीत.

  1.  21
  2.  25
  3.  30
  4.  35

उत्तर : 35


18. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पद्धती —– साली सुरू झाली.

  1.  1 मे 1960
  2.  1 मे 1961
  3.  1 मे 1962
  4.  1 मे 1965

उत्तर : 1 मे 1962


19. सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत —– सभासद संख्या आहे.

  1.  78
  2.  238
  3.  250
  4.  288

उत्तर : 288


20. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?

  1.  CO२
  2.  H२S
  3.  SO२
  4.  NH३

उत्तर : NH३

No comments:

Post a Comment

Post Top Ad